जात-पातीच्या भिंती कोसळवायच्या असतील तर शिक्षण घ्या!" | IPS बापूसाहेब गायकवाड यांचे प्रभावी भाषण

Jun 3, 2026Channel
AI Analysis
Data from YouTube Data API v3Updated Just now

Video Overview

Video Details

Published3 weeks ago
Duration35:34
Video IDvZIT-2r-VdI
Languagemr
CategoryNews & Politics
PrivacyPublic
Made for KidsNo
Video TypeRegular Video

Performance Metrics

Views2.5K
Likes147
Comments10
Engagement Rate6.16%
Likes per 100 views5.77
Comments per 1K views3.92

Description

बापूसाहेब गायकवाड (यूपीएससी परीक्षा 2025, ऑल इंडीया रँक 561, अहिल्या नगर) विषय- उच्च शिक्षण हेच अस्मितेचे आयुध ■ शिक्षण असे आयुध आहे जे संपविण्याकरता नाही तर नवीन सुरुवात करण्याकरता वापरलं जात ■ सामाजिक अस्मिता जर आपल्याला जपायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचले पाहिजे ■ ऐतिहासिक काळापासून जगामध्ये महिलांना दुय्यम स्थान देण्यात आले ■ शिक्षणाशिवाय प्रगती होत नसते ■ महिलांना समान अधिकार मिळवून देण्याकरता महापुरुषांनी सर्वप्रथम शिक्षणावर भर दिला ■ शिक्षणामुळे 'सायंटिफिक टेम्पर' डेव्हलप होतो ■ शिक्षणाच्या अभावामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम होता येणार नाही ■ आपण स्वतःला एम्पॉवर करण्याकरता शिक्षण घेणे गरजेचे आहे ■ शिक्षणामुळे गावातील जाती-पातीच्या भींती कोसळून पडतात ■ राजनेता आपल्या अधिकाराचा वापर तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याला राजकीय क्षेत्राचं ज्ञान असेल ■ समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर मोठ्या पदावर जाणे गरजेचे आहे ■ उच्च शिक्षणाद्वारे आपण देशातील विविध क्षेत्रातील उच्च पदांवर जाऊ शकतो आपल्याला प्रॉब्लेम्स चे सोलुशन काढण्याचे प्रयत्न केले पाहिजे

Related Videos

More videos from AWAAZ INDIA TV